व्यक्ती जीवनात घडलेल्या घटनांच्या आठवणी कधीच विसरत नसतो,

फक्त त्या आठवणींची तीव्रता काळानुरूप कमी होत जाते. 😊

परिणामी त्या आठवणींशी जोडला गेलेला त्रास पण कमी किंवा नष्ट होतो,

आणि तो अधिक संयमी होऊन जीवन व्यथित करतो.🤗
– प्रेमा