वेळेला खूप महत्त्व आहे हे माहिती असूनही मनुष्य

कधीच वेळेचा सदउपयोग करत नसतो,😊

स्वतःचा हक्काचा वेळ निघून गेल्यावर

मग त्यावर रडत किंवा चर्चा करत बसतो.😀

– प्रेमा