व्यक्तीला जीवनात सगळं

संपलं असं वाटायला लागतं.

नेमकं तेंव्हाच कुठून तरी आशेचा

किरण दिसायला लागतो..

फक्त तो पाहण्याची नजर

आपल्याकडे असणे गरजेचे आहे..

– प्रेमा